गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे !!!!!!!
गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे
1. तुम्ही कोणाही मुलीला बिंधास्त निरखू शकता.
2. तुमचा तिच्यावर खर्च होणारा पैसा वाचतो.
3. अभ्यासावर लक्ष केंदित होऊ लागल्याने परीक्षेत तुम्हाला बरे मार्क मिळू लागतात.
4. इमोशनल ब्लॅकमेलिंग केले जाण्याचा धोका संपतो.
5. गर्लफ्रेंडच नसल्याने तिने 'डिच' करण्याचा प्रश्ान् उरत नाही.
6. फोनच्या रिंगपेक्षा महत्त्वाचे असे आयुष्यात बरेच काही असते, याचा साक्षात्कार होईल.
7. तुमच्यासाठी चांगले-वाईट काय हे दुसऱ्या कुणीतरी ठरवण्यातून तुमची मुक्तता होईल.
8. तुम्ही आयुष्यातल्या अन्य व्यक्तींसाठीही (उदाहरणार्थ आई, बाबा, बहीण, भाऊ) भेटवस्तू घेऊ शकाल.
9. प्रेमपत्र-सत्र थांबल्याने कागद वाचेल, त्यामुळे काही झाडे वाचतील.
10. रड्या प्रेमकथांऐवजी अॅक्शन फिल्म पाहण्याचं स्वातंत्र्य मिळेल.
11. थापांच्या पापातून सुटका होईल.
12. स्वप्नांचा 'व्यत्यय' संपल्याने झोप छान लागेल.
13. टेलिफोन बिल कमी तर होईलच, शिवाय ते सगळ्यांपासून लपवावे लागणार
[link=http://orkut-scraps.themyspacebackgrounds.com/]Looking for more [green]cool scraps[/green]?[/link]
प्रेम करायचं राहुन गेलं……
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं
[link=http://orkut-scraps.themyspacebackgrounds.com/]Looking for more [green]cool scraps[/green]?[/link]
स्वप्न
स्वप्न
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात
[link=http://orkut-scraps.themyspacebackgrounds.com/]Looking for more [green]cool scraps[/green]?[/link]
आयुष्य नक्की काय असतं ?
आयुष्य नक्की काय असतं ?
हासर्या फ़ुलावरचं दव असतं..
नाचर्या मुलाचं नाच असतं..
दुखर्या ह्रुदयाचा घाव असतं..
आयुष्य नक्की काय असतं,
समुद्रात चाललेलं दिशाहिनं जहाजं असतं,
किनारा शोधत फ़िरायच असत,
वादळांनी डगमगुन जायचं नसतं.
आयुष्य नक्की काय असत?
ते एक तलम रेशमी वस्त्र असत..
ज्याचे त्यानेच ते विणायच असत
पण अति ताणायच नसत..
आयुष्य नक्की काय असत?
सतत गुन्तत जाणारे ते एक कोडे असत
ते ज्याचे त्यानेच सोडवायच असत
गुन्तून मात्र त्यात पडायच नसत
[link=http://orkut-scraps.themyspacebackgrounds.com/]Looking for more [green]cool scraps[/green]?[/link]
वसंत ऋतु !!!!!
वसंत ऋतुच्या आगमनी,कोकीळ गाइ मंजूळ गाणी..
नवीन पल्लवी वृक्षलतांची,नवीन आशा नववर्षाची..
उभारुन गुढी..प्रेमाची,विश्वासाची अन विजयाची..
सजवुन मधुर वर्तनाच्या हारकड्यांनी..
मराठी नववर्षाची सुरुवात करुया साजरी..
गुढीपाडव्याच्या मुहूर्ती,सुखसमृध्दी नांदो जीवनी..
आरंभ होई चैत्रमासीचा,रंगगंधांच्या उधळणीचा..
घास घेउनी पुरणपोळीचा,साजरादिन हो गुढीपाडव्याचा..
सरुन जावो दु:खआपदा,नांदो मांगल्य सर्वदा..
ह्याच माझ्या आपल्याला शुभेच्छा
[link=http://orkut-scraps.themyspacebackgrounds.com/]Looking for more [green]cool scraps[/green]?[/link]